Rajyabhishek

Friday, 16 September 2016

जंजिरा किल्ला JANJIRA FORT

Janjira killyalaca the names of the 'castles meharuba alias Janjira fort. E. C. Malik Ahmed nijamasaha died in 1508. His 7-year-old son alpavayina W-hana nijamasaha in his stead. Nizam was dandarajapurasa two captains mirjhaalli North Konkan and kalabaalli. At the same time asatamhanuna not troubled sea pirate fishermen and set up wooden medhekota Rajpuri creek. Ramapatila implementation of this spider at tyasarva areas hotanijamasahane piramakhana sent to remove the thorn in the name of the captain of Burhan. Piramakhanane medhekota ships around the burned and behosa men ramapatilala alcohol and medhekota took possession. Burhan nijamasaha his conversion to send the nomination to .1526 W-hana nijamasahaci bungalow has died after a reign of piramakhana in 1332 .In 1532. Along wooden medhekota Hussain Nizam's hukumanusara in 1567 and began to build a stone wall instead. This work was completed in 1571 and the stone wall to There 'castles came to be known meharuba name. Nemanuka that he was here in 1857, he was appointed to his son Ibrahim alargakhana After his death in .1612, after the death of 1618 - 1620 was the period of fulfillment surudakhana the police station officer. About 1 to 9 and 47 to 20 on the fulfillment of the right to navabanni Janjira fort melodious. To Murud area began to see perceptions of responsibility for income and expenses not fit this district, Malik Amber was there sthapana down by the new Baron and fulfillment ambarasanaka or mulukhaci. Of course, the organization's founder fulfillment Janjira was ambarasanakaca ...



जंजिरा किल्ल्यालाच 'किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ. स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयिन मुलगा बु-हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्याचवेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत.म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याचा अमल त्यावेळी त्यासर्व परिसरावर होता.निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहा कडे पाठवून त्याचे धर्मांतर केले .इ.स.१५२६ ते १३३२ च्या कारकिर्दीनंतर .इ.स.१५३२ मध्ये पिरामखान मरण पावला बु-हाण निजामशहाची नेमणूक केली. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली.१६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली,याच्या मृत्यूनंतर १६१८ - १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थपन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला.

Chhatrapati Shivaji Raja ..The KING..!

From England after the establishment of British rule in India whole Lord Elphinstone, who had come back on the many letters he wrote in his diary that day to congratulate .."I have the entire territory phiraloya, such a remote region, so ladhavayyi how we won attend men? We will never standing ... Perhaps this is heaven to be really biased .. for the empire of the sun to create an empire that never declines 18th and century ...!Chhatrapati Shivaji Raja as if he was born in our land and we have done it .. thirteenth century!What would have happened if the earth is created paragrahavarahi our empire .. !! "☀ ☀ ☀... Spread far and wide, O king, that name of 'Shiva' ..!Do not forget to share this post with very ..☀ ☀ ☀"Jai Hind"..Jai Bhavani...Jai Shivaji..!
संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लॉर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली.. त्यावेळी त्याने आपल्या डायरीत लिहिले कि
"मी हा सारा मुलुख फिरलोय ,एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ? आमची ती योग्यता कधीच नव्हती… कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा .. कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले…!
छत्रपति शिवराय सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते..!
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते..!!"
☀ ☀ ☀
असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर ‘ शिव ‘नावाचा जयजयकार..!
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका..
☀ ☀ ☀
"जय शिवराय"

Thursday, 1 September 2016

Afzal Death...!

The two met in a hut at the foothills of Pratapgad fort on 10 November 1659. The arrangements had dictated that each come armed only with a sword, and attended by a follower. Shivaji, either suspecting Afzal Khan would attack him[6]:47–52[27] or secretly planning to attack,[28] wore armour beneath his clothes, concealed a bagh nakh (metal "tiger claw") on his left arm, and had a dagger in his right hand.[23]:22 Accounts vary on whether Shivaji or Afzal Khan struck the first blow:[27] the Maratha chronicles accuse Afzal Khan of treachery, while the Persian-language chronicles attribute the treachery to Shivaji.[29][30] In the fight, Afzal Khan's dagger was stopped by Shivaji's armour, and Shivaji's weapons inflicted mortal wounds on the general; Shivaji then signalled his hidden troops to launch the assault on the Bijapuris.[28]

The King...!

ना शिवशंकर… तो कैलाशपती,    
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

... It is not Shivshankar kailasapati,
... It is not lanbodar Ganesh,
One devoted to worship,
Who made the governments,
My one God ...Shiv Chhatrapati The king ..!

Wednesday, 31 August 2016

Chatrapti Shivaji Raje







विजेसारखी
तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​...........................!!

Shivaji The Clever King..!

Chhatrapati Shivaji Maharaj in his yuddhaniti
Psychology, used very cleverly ..
He used a technique
The enemy is using another technology .. One never find a solution unless removed by the kings of the analysis techniques!
Holds the head and psyche were distracted ...
Chhatrapati Shivaji Maharaj
One of them, which are the kings of the world mentality, knowing that your strategy
Creating. And the profound ranadhurandara
Psychology study
A king is not to be roused again this ...
☀ ☀ ☀
"Jai Hind"
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युद्धनीती मध्ये
मानसशास्त्राचा अत्यंत हुशारीने उपयोग केला..
महाराजांनी एका तंत्राचा वापर
दुसर्यांदा कधीच केला नाही.. शत्रु त्या तंत्राचे विश्लेषण करून त्यावर तोडगा काढेपर्यंत राजे दुसर्या एखाद्या तंत्राचा वापर करत !
शत्रूचे डोके आणि मानसिकता विचलित करत असत...
छत्रपती शिवाजी महाराज
जगातील असे एकमेव राजे आहेत जे शत्रूची मानसिकता ओळखून आपले डावपेच
तयार करत. असा रणधुरंदर आणि प्रगल्भ
मानसशास्त्राचा अभ्यास
असणारा राजा या जगी पुन्हा होने नाही...
☀ ☀ ☀
"जय शिवराय"

Tuesday, 30 August 2016

'होता जिवा,वाचला शिवा' Jiva save, Shiva..!

जीवबा महाला

जीवबा महाला यांचे संपुर्ण नाव जीवा महाला संकपाळ.महाबळेश्वराच्या पायथ्याशी असलेले कोंडवळी हे त्यांचे गाव होय.जातीने जीवा न्हावी होते.प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी छत्रपती शिवरायांचे ते अंगरक्षक होते.

सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.इतक्यांत सैदबंडा पटाईत धावला.त्यानें राजे जवळ केले.पट्याचे वार राजियावरि चालविले.तो राजियांने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन,पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.पांचवे हाताने राजियास मारावें तो इतकियांत जिऊ महाला याणे फिरंगेनें खांद्यावरि सैदबंडियासि वार केला.तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला.आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरि जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.

यावरून 'होता जिवा,वाचला शिवा' ही उक्ती झाली.पुढे हुकूमाची अवज्ञा केल्याबद्दल छत्रपतींनी जीवा महालास दुर केले.सन १७०९ साली जीवा महाला मरण पावला.
jivaba Mahala
Jivaba Mahalla Full name of their village, they were the bodyguards of ranasangramaveli hoyajatine chord barber hotepratapagada Chhatrapati Shivaji kondavali the foothills of the Jiva Mahala sankapalamahabalesvara.
The following is a description of the battle of Pratapgad member unfaithfulness, Mara took out cooking fat executing bicaviyaca right hands and Shivaji cauthariyakhalem jump ghalona nighona geleitakyanta saidabanda adept dhavalatyanem War kelepatyace near Kings rajiyavari calavileto rajiyanne jiu mahalia take his belt huddiyaca nearby, vicava belt and the shrinking of the saidabanda four cubits odhalepancave hand line to maravem that itakiyanta jiu Mahala yane phirangenem shoulder saidabandiyasi pattiyaca War meant that the hand has been the head of the field todilaani Mahala and Sambhaji Raje sitaba gadavari jiu Kavji mahaladara including the killer.
That was life, read Shiva 'the opening chords of the house away from kelesana Shivaji died in Mahalla chord 9 170 for disobedience jhalipudhe commanded.